शेती

जैवविविधतेत पक्षी-प्राणी यांचे महत्त्व मोलाचे असून त्यांच्या संरक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत  - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जैवविविधतेत पक्षी-प्राणी यांचे महत्त्व मोलाचे असून त्यांच्या संरक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत  - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
जालना :- जैवविविधतेचे संतुलन राखण्यात पक्षी व वन्यप्राण्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून पर्यावरण संवर्धनासाठी त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पक्ष्यांचे अधिवास जपणे, झाडे लावणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
Read More...